‘मोदी की गॅरंटी’ बऱ्याच चुकीच्या गोष्टींची हमी देते. त्यातही आघाडीवर आहे समान नागरी संहिता आणि एक देश एक निवडणूक.
‘मोदी की गॅरंटी’ बऱ्याच चुकीच्या गोष्टींची हमी देते. त्यातही आघाडीवर आहे समान नागरी संहिता आणि एक देश एक निवडणूक.
महाराष्ट्रात, मित्रपक्ष जागावाटपावर वाद घालत आहेत, तर भाजप विरोधी पक्षातल्या नेत्यांची शिकार करण्यात व्यग्र आहे
भाजप आपला महत्त्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत पक्षाला ३७० जागा द्या, असे भाजप जनतेला सांगत आहे.
निवडणूक आयोग या आठवडय़ात लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी शक्यता दिसते.
भारताने गरिबी हटवली’’ असा मथळा वाचायला मिळाला, तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. गरिबी हटली यावर तुम्ही विश्वास ठेवावा असे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतासे स्वत:चा उल्लेख ‘मी’ किंवा ‘माझे’ असा न करता ‘मोदींनी’, ‘मोदींचे’ असा करू लागले आहेत.
भाजप आपल्या दहा वर्षांच्या राजवटीच्या शेवटी आपल्या कार्यकाळावर एक श्वेतपत्रिका सादर करेल अशी अपेक्षा होती
‘समृद्ध भारत’ हा जणू उर्वरित भारतच मानला जातो. उर्वरित भारतातले ९३ टक्के लोक माफक उत्पन्न कमावतात.
अलीकडच्या काही दिवसांत, भारतात प्रत्येकजण आनंदी असल्याच्या सरकारच्या दाव्याचे जोरदार समर्थन करणारे अनेक लेख मी वाचले आहेत.
केंद्र सरकारने किंवा संसदेने हा निर्णय घेताना जी प्रक्रिया पार पाडली, ती कायदेशीर होती का आणि त्याचा संघराज्य व्यवस्थेवर आणि…
लोकांनी देशासाठी सरकार निवडणे इतकेच पुरेसे नाही; लोकशाहीचे इतर स्तंभांचे उद्ध्वस्त होण्यापासून रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
भारतीय दंड संहिता, १८६०, भारतीय पुरावा कायदा १८७२ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ या फौजदारी कायद्यांच्या त्रिमूर्ती आहेत.