विचारी माणूस नेहमीच मतभेद व्यक्त करीत असतो, त्याचे बंडखोर मन त्याला स्वस्थ बसू देत नाही
विचारी माणूस नेहमीच मतभेद व्यक्त करीत असतो, त्याचे बंडखोर मन त्याला स्वस्थ बसू देत नाही
२०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना सरकार व विरोधक यांच्यातील दरी कमी करण्याची संधी होती
व्हॉट्सअॅपचे मालक असा दावा करतात की, त्यांच्या या उपयोजनावरील संदेश हे सांकेतिक पद्धतीने गोपनीय असतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळच्या अर्थसंकल्पाचा मसुदा कधी नव्हे इतका वेगळा व चांगला असेल असे नुकतेच म्हटले आहे.
साथीच्या या सगळ्या प्रकारात व नंतरच्या लस निर्मितीत वादंग मात्र कायम आहेत.
दारिद्रय़ अन् बेरोजगारी हे दोन असे शब्द आहेत जे गरीब, मध्यम-उत्पन्न असणारे आणि प्रगत देश यांची वर्गवारी ठरवतात
एखादा बदल हा देशाची दिशा व दशा नाटय़मयरीत्या बदलून टाकू शकतो
भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली, तेव्हापासूनच ‘सर्व भारतीय कायद्यासमोर समान’ मानले गेले.
भारतातील पुढील पाच वर्षे ही कमी आर्थिक वाढीची असतील व हा दर सरासरी ४.५ टक्के असेल.
डॉ. पानगढिया यांनी मोदी यांच्या नावे ज्या पाच आर्थिक सुधारणा दाखवल्या आहेत त्याची नोंद मी घेतली आहे.
दुभंगकारी भावनांना आवाहन करून मते मिळवता येतात, हे अमेरिकेत यंदा पराभूत झालेल्या ट्रम्प यांनी दाखवून दिलेले आहे.