एआयच्या युगात समाजहितासाठी कोणत्या संरक्षक भिंती हव्या आहेत, याविषयी…
एआयच्या युगात समाजहितासाठी कोणत्या संरक्षक भिंती हव्या आहेत, याविषयी…
एकविसाव्या शतकाचा विनाशक हा शहरे बेचिराख करणारा अणुबॉम्ब नसून, मानवी विचारांमधील बारकावे चिरडून टाकणारा अल्गोरिदम आहे.
वसाहतवादी खुणा पुसण्यासाठी शिक्षणात, कायद्यांत बदल करणाऱ्या धोरणकर्त्यांनी डिजिटल वसाहतीचा सापळा ओळखून त्यावर इलाज केल्याखेरीज भारताचे परावलंबन सुरूच राहील. आपण…
अचूक शेतीचे नियंत्रण करणाऱ्या ‘कोड्स’च्या ओळींपासून ते क्रिस्पर तंत्रज्ञानाने बदललेल्या पिकांच्या जनुकीय साखळीपर्यंत; मानवी हातांची जागा घेणाऱ्या रोबोटिक्सपासून ते पृथ्वीवरील…
आधुनिक राजकारणात तर्कशुद्ध चर्चेची जागा झगमगाट, भव्यता आणि तंत्रज्ञानाने तयार केलेल्या कृत्रिम प्रभेने घेतली आहे. अयोध्येतील मंदिरांपासून ड्रोन शोपर्यंत आणि…
आपल्या रोजच्या जगण्यामधल्या बहुतेक सगळ्याच गोष्टींचा ताबा घेणाऱ्या डिजिटल व्यासपीठांनी एक प्रकारे जागतिक सामाजिक व्यवस्थाच ताब्यात घेतली आहे. पण त्यांच्या…
तंत्रज्ञान वेगाने पुढे जात असताना त्यासंदर्भातले कायदे मात्र त्याच्या मागे जणू पाय ओढत येताना दिसतात. या दोन वेगांतील संघर्षामुळे समाजात…
कुटुंबव्यवस्थेवर मोठे परिणाम घडवण्याची क्षमता प्राचीन काळापासून- शेती, औद्योगिकीकरण, डिजिटलीकरण या प्रत्येक क्रांतीच्या वेळी- दिसली आहे. यानंतरच्या ‘एआय’ क्रांतीमुळे तर…
सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…
प्रदूषण मोजणारे मॉनिटर्स, सॅटेलाइट, अल्गोरिदम आणि सरकारी अॅप्स ही केवळ साधने नसून प्रदूषणाच्या राजकीयीकरणाचे सक्रिय घटकच ठरतात. ‘योगायोगां’ची मालिका नेमकी…
नवीन शहरात नागरिकाचे अस्तित्व वापरकर्ता, ग्राहक किंवा डेटाचा स्रोत एवढ्यापुरतेच मर्यादित राहते. हा दृष्टिकोन म्हणजे नव-उदारमतवादी शहरीकरणाचा परमोच्च बिंदू आहे.…
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारखी माध्यमे केवळ खोट्या बातम्या पसरवण्याची साधने नाहीत तर वास्तवाचा आभास निर्माण करणारे कारखाने आहेत.