scorecardresearch

पावलस मुगुटमल

pv rain
राज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक

जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा हंगाम पूर्ण होत असताना राज्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद…

irai dam
९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

राज्याच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झाले आहे.

cloudburst
विश्लेषण : महाराष्ट्रात यंदा ढगफुटी झाली का?

यंदाच्या या पावसाला ढगफुटीसदृश पाऊस म्हणून संबोधले गेले. अवघ्या काही वेळातच बरसलेल्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची स्थिती राज्यात यंदा काही…

pv farm
अखंड पावसाने पिकांवर संकट; यंदा पहिल्यांदाच वातावरणीय प्रणालीत बिघाड

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर एका टप्प्यावर ‘ब्रेक मान्सून’ (सलग १० ते १५ दिवस पावसाचा खंड) ही वातावरणीय प्रणाली निर्माण होत…

rain
पावसाचे ‘स्वरूप’ बदलल्याने उत्तर, ईशान्य भारत कोरडा ; महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारताला मात्र लाभ

महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारत आणि दक्षिण भारताला मात्र पावसाच्या बदललेल्या स्वरूपाचा लाभ झाला.

Monsoon Pattern
विश्लेषण: पावसाचा स्वभाव बदलला काय? काय कारणे आहेत?

मोसमाच्या हंगामातही अवकाळीप्रमाणे पावसाने त्याची पद्धत आणि एकूणच स्वभावच बदलला की काय, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या प्रश्नाचे उत्तर…

pv dam
राज्याची जलचिंता दूर; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ९७ टक्के साठा

मोसमी पावसाच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांतील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

Rainwater harvesting on the road,
यंदा पाऊसकाळ कमी; सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच परतीचा प्रवास; हवामान विभागाचा अंदाज 

देशात यंदा २९ मे रोजी मोसमी पावसाने केरळमधून भारतात प्रवेश केला आणि २ जुलैला त्याने राजस्थान पार करून देश व्यापला.

pv dam
राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक

जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा…

thane rain
देशात पावसाचा असमतोल; उत्तर प्रदेश, बिहारसह नऊ राज्यांत अपुऱ्या सरी

महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये बहुतांश भागांत जुलै महिन्यातील पावसाने सरासरीचे आकडे  पार केले असले, तरी उत्तर प्रदेश आणि बिहारसह…

dam
दहा दिवसांच्या पावसाने जलचित्र समाधानकारक; राज्यातील धरणांत ३२ टक्के साठा, पाणीचिंता दूर

जूनच्या अखेपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्यापुढे जलसंकट उभे राहिले होते. ३० जिल्ह्यांमध्ये पाऊस उणा होता आणि धरणांनीही तळ गाठला होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या