
एकेकाळी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड होता.
एकेकाळी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड होता.
गेल्या दीड महिन्यांपासून लातूर शहरवासीयांना नळाद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा रंग पिवळा झाल्यामुळे सामान्य नागरिक अस्वस्थ असताना काँग्रेस व भाजप एकमेकांवर…
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेच्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने लातूर शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी…
मराठवाडय़ातील अतिरिक्त उसाच्या संकटामुळे राज्य सरकारने एक मेपासून साखर कारखान्यांना वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
लोक संमेलनस्थळी येऊन जात होते मात्र दर्दीची संख्या कमी व गर्दी अधिक अशीच स्थिती राहिली
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तुलनेत ९५ व्या संमेलनात पुस्तक विक्री जेमतेम झाली.
खेडय़ातील मराठी शाळा अडचणीत आल्या असून शिक्षणाचा हक्क व्यवस्था हिरावून घेत असल्याची खंत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी व्यक्त केले.
कोणाच्या तरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्ये जपणार? असा सवाल नाटककार राजकुमार तांगडे यांनी ‘लेखक आणि लोकशाही…
गुढीपाडव्याच्या दिवशी शेतीचे नवे वर्ष सुरू करण्याची पद्धत शेकडो वर्षांपासून आहे. देशातील विविध प्रांतात ही पद्धत अनेक वर्षांपासूनरूढ आहे.
सोयाबीनचे पीक हे शेतकऱ्यासाठी हितकारक असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येऊ लागले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.