नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रारंभापासूनच इथेनॉलच्या वापराला प्राधान्य देण्याचे ठरवले
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रारंभापासूनच इथेनॉलच्या वापराला प्राधान्य देण्याचे ठरवले
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिमन्यू पवार हे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना औसा…
सीईटीच्या तयारीसाठी शहरी भागात शिकवण्या उपलब्ध आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी या बाबतीत मागे पडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
शिवाजी पाटील कव्हेकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाने भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
पिवळे पाणी लातूरच्या राजकारणाच्या सध्या केंद्रस्थानी आहे. आताही भाजप व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष या पाणीप्रश्नावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करत राजकीय…
एकेकाळी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड होता.
गेल्या दीड महिन्यांपासून लातूर शहरवासीयांना नळाद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा रंग पिवळा झाल्यामुळे सामान्य नागरिक अस्वस्थ असताना काँग्रेस व भाजप एकमेकांवर…
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेच्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने लातूर शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी…
मराठवाडय़ातील अतिरिक्त उसाच्या संकटामुळे राज्य सरकारने एक मेपासून साखर कारखान्यांना वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
लोक संमेलनस्थळी येऊन जात होते मात्र दर्दीची संख्या कमी व गर्दी अधिक अशीच स्थिती राहिली
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तुलनेत ९५ व्या संमेलनात पुस्तक विक्री जेमतेम झाली.
खेडय़ातील मराठी शाळा अडचणीत आल्या असून शिक्षणाचा हक्क व्यवस्था हिरावून घेत असल्याची खंत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी व्यक्त केले.