महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या संख्येने कोळी बांधव वास्तव्यास आहेत. मासेमारी व्यवसाय टिकवण्यासाठी दरवर्षी शासनाकडून मासेमारी बंदी लागू केली जाते.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या संख्येने कोळी बांधव वास्तव्यास आहेत. मासेमारी व्यवसाय टिकवण्यासाठी दरवर्षी शासनाकडून मासेमारी बंदी लागू केली जाते.
सप्टेंबर महिन्यात गौरी-गणपती उत्सवापासून पालघरमधील ३ हजार ३५७ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६६ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना या नव्या घरपोच आहाराचा पुरवठा केला…
वसई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सक्रिय झाल्याने रखडलेल्या शेतीकामांना मोठा वेग आला आहे. तालुक्यातील एकूण ७२०0 हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास…
थेट परिणाम शहरातील रेनकोट, छत्री आणि पावसाळी साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर झाला असून, वाढलेले दर आणि ग्राहकांची पाठ यामुळे व्यापारी…
पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून डासांच्या उत्पत्तीस्थांनाचा शोध घेऊन ती नष्ट करण्याची मोहीम…
वाढते हवा प्रदूषण आणि हवेची घसरणारी गुणवत्ता लक्षात घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वसई विरार शहरात दोन नवी हवा गुणवत्ता…
खरीप हंगामात शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर, आदी यंत्रांची मागणी वाढली आहे.
वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांना वेग आला असून वर्ष २०२५-२६ मधील ५०० हून अधिक…
यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने ३७ बोअरवेलींना मंजुरी दिली असून, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर खोदकाम सुरू करण्यात आले…
वसई तालुक्यातील भुईगाव, निर्मळ, गास, गिरीज या भागात राहणारे रहिवासी, तसेच स्थानिक लहान शेतकरी यांच्याकडून पालेभाज्यांची लागवड केली जाते.
वाढत्या उष्णतेमुळे वसईतील प्रसिद्ध सुकेळी व्यवसायाला फटका बसला आहे. उत्पादनात घट झाल्याने व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
वसई तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या तापमानासह पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले असून १० गावांतील ४४ पाड्यांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे.