वाढते नागरीकरण, कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी आणि बांधकामांमुळे वसई-विरारमध्ये प्रदूषणाचा विळखा घट्ट; प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज.
वाढते नागरीकरण, कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी आणि बांधकामांमुळे वसई-विरारमध्ये प्रदूषणाचा विळखा घट्ट; प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज.
मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे वसई विरार शहरात भावी नगरसेवकांच्या प्रचाराला जोर आला आहे.
नागरिकांकडे मत मागणाऱ्या उमेदवारांना शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनासारख्या गंभीर प्रश्नांबाबत साधे ज्ञानही नसल्याचे उघड झाले आहे.
वसईत नाताळनिमित्त उभारण्यात आलेल्या नयनरम्य गोठ्यांनी केवळ येशू जन्माचा सोहळाच नव्हे, तर पर्यावरण रक्षण आणि शहराच्या ज्वलंत समस्यांवरही प्रभावी भाष्य…
गेल्या काही काळात वसई विरार शहर झपाट्याने बदलत गेले आहे. वाढती लोकसंख्या, कमी होत जाणारे वनक्षेत्र, बेसुमार भूजल उपसा अशा…
नाताळ सणानिमित्त वसई विरारमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. ख्रिसमस ट्री, नाताळ तारा तसेच इतर रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यामुळे शहरातील बाजारपेठा…
वसई-विरारमधील वाढत्या नागरीकरणामुळे आणि काँक्रीटच्या जंगलामुळे कमी होत असलेले शेतीचे क्षेत्र व मातीची गुणवत्ता टिकवण्यासाठी कृषी विभागाने जागतिक मृदा दिनानिमित्त…
वाढत्या नागरीकरणामुळे सुरू असलेल्या विकासकामांतून आणि बांधकाम साहित्याच्या वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात धूलीकण बाहेर पडून शहरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धनसंपत्ती, सुख-समृद्धी नांदावी यासाठी महिला मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची स्थापना…
हिवाळा सुरु झाला कि हंगामी फळं, हंगामी भाज्या, रानभाज्या, यासह बाजारात जर काही दिसून येत असेल तर ती म्हणजे विविध…
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वसई विरार शहरात कडाक्याची थंडी पडली आहे. तरी आज दरम्यान शहरात घोणस प्रजातीच्या सर्पांचा वावर वाढला आहे.…
शासनाच्या पाच लाख रुपयांच्या अनुदानाची योजना असूनही वसईतील शेतकऱ्यांकडून विहीर खोदण्यास फारसे अर्ज आलेले नाहीत.