पहिल्या अंतिम फेरीत बेंगळूरूवर १५ गुणांनी मात
होळी आणि रंगपंचमीच्या बऱ्याच आठवणींनी अजूनही त्यांच्या मनामध्ये हक्काचे स्थान मिळवले आहे.
मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे यांच्यामुळे ही स्पर्धा लांबत गेली.
आठवडय़ाची मुलाखत : अतुल आंब्रे, शरीरसौष्ठवपटू
रंगमंचावरील कामगारांची अवस्था सध्या बिकट आहे. नोटाबंदीनंतर तर ती भीषण होत चालली आहे.
साल २०११-१२. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे वर्ष.
आयपीएलचा लिलाव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.
वैभव मांगले म्हटल्यावर विनोदी किंवा स्त्री भूमिका करणारा नट, असं चित्र काहींच्या मनात तयार होतं.
नेहमी पांढऱ्या शर्ट-पँटमध्ये असलेले, त्यामुळेच ‘पांढरा मुळा’ असं नामकरणं झालेले.
काही जण म्हणतील की भाऊ ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात फक्त एक प्रवेश करतो.