‘स्वच्छ भारत’ अभियानात टिकून राहण्यासाठी प्रशासनाचे पाऊल
‘स्वच्छ भारत’ अभियानात टिकून राहण्यासाठी प्रशासनाचे पाऊल
न्यायालयीन खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे पालिका आयुक्तांचे फर्मान
मुंबईमध्ये पालिकेच्या एकूण ९१ मंडया असून तेथे निर्माण होणारा कचरा कचराभूमींमध्ये पाठविण्यात येत आहे.
पीएमसी बँकेपाठोपाठ आता सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नमुन्यांच्या तपासणीच्या आधारे मुंबईत केवळ ०.७ टक्के दूषित पाणीपुरवठा झाल्याचा दावा करण्यात आला आहे
केंद्रामध्ये सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर विक्रीयोग्य वस्तू संस्थेला विकता येणार आहेत.
जुनागड प्राणिसंग्रहालयाची अटपूर्ती करण्यासाठी फेरनिविदा
मंडळांना परवानगीसाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेची योजना; खतांची प्रतवारी तपासण्यासाठी संस्थेची नियुक्ती
पोलीस ठाण्याजवळील झोपडपट्टी, रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय