मालकाकडून भाडेपट्टय़ाने घेतलेली ही जागा नंतर अनेकांना पोटभाडय़ाने देण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
मालकाकडून भाडेपट्टय़ाने घेतलेली ही जागा नंतर अनेकांना पोटभाडय़ाने देण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
आपल्या कर्तुत्वामुळे समाजात मानमरातब मिळविलेले विठोबा कानोजी कोठारे हे त्यापैकीच एक.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्यात येते.
विविध कारणांमुळे ८०० कुटुंबे आणि ६५० गाळेधारकांनी आपली जागा सोडण्यास नकार दिल्याने सुमारे दीडशे इमारतींचे पाडकाम रखडले आहे.
२४ तासानंतर या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून त्यासाठी आलेला खर्च वसूूल करण्यात येणार आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात नवा महापौर बंगला उभारण्यासाठी प्रशासनाने दोन जागा निश्चित केल्या आहेत.
मुंबईमध्ये आजघडीला सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.
पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढय़ा रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलालगतच्या पदपथावर दुतर्फा कायमस्वरूपी छप्पर उभारण्यात येणार आहे.
मुंबईतून गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनाचे जकात नाक्यावरील वजनकाटय़ावर वजन करण्यात येणार आहे.
मुंबईतील नदी-नाल्यांमधून दररोज सरासरी ६०० ते ७०० ट्रक गाळ उपसला जातो.
प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर मुंबईत त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.
उत्पादकांना आपल्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांच्या साठय़ाची विल्हेवाट लावावी लागणार आहे.