scorecardresearch

प्रसेनजीत इंगळे

loksatta
रुग्णालयांच्या हस्तांतरणाची ‘रखडपट्टी’; महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्यात सात वर्षांपासून तोडगा नाही

पालिका आणि जिल्हा परिषद यांच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हस्तांतरण प्रक्रियेत कोणताही तोडगा निघाला नसल्याने मागील सात वर्षांपासून शहरातील…

शहरबात:महावितरणाची अनागोंदी

वसई, विरार शहराला महावितरण विभागाने पुरते हैराण करून सोडले आहे. अकार्यक्षम आणि जुनाट यंत्रणेमुळे शहरातील बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढत…

तंत्रज्ञानाच्या साह्याने मालमत्तांचे सर्वेक्षण ;वसई-विरार महापालिकेचे मालमत्ता कराच्या उत्पन्नातून एक हजार कोटींचे उद्दिष्ट

मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

खाद्यतेलाचा धोकादायक पुनर्वापर; रासायनिक द्रव्यमिश्रित तेलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

करोना वैश्विक महामारीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील उपाहारगृहे जोमाने सुरू झाली आहेत.

आरोग्य विभागात ९७३ पदे रिक्त ; शासनाकडून मंजुरी मिळूनही पालघर जिल्ह्य़ात भरतीप्रक्रिया नाही

ठाणे जिल्ह्यातून विभक्त होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याला ९ वर्षे उलटूनही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्या नाहीत. जिल्हा आरोग्य…

अग्निशमन विभागासाठी ६० कोटींची वाढीव तरतूद वादात; वाहन खरेदीवर लेखापरीक्षकांचे ताशेरे

पालिकेच्या अग्निशमन विभागाने अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मात्र यापूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर झालेल्या…

मजूर आर्थिक संकटात; रोजगार हमी योजनेचा कोटय़वधींचा निधी प्रलंबित

राज्य आणि केंद्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेनेच आता मजुरांची आर्थिक गळचेपी चालवली आहे. महाराष्ट्र राज्य मनरेगाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या…

tv waste
घनकचरा व्यवस्थापनासाठी बारकोड

शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या वाढत्या समस्यांवर पालिकेने तोडगा काढत नवीन प्रणालीचा वापर करून बारकोडच्या मदतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

९३ च्या बॉम्बस्फोटातील जखमी अनुदानापासून वंचित ; १२ मार्च १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला २९ वर्ष पूर्ण

साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. एकापाठोपाठ १२ ठिकाणी हे स्फोट घडविण्यात आले होते.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×