विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
प्रशांत देशमुख, लोकसत्ता वर्धा : साहित्यिकांनी विचार प्रखरपणे मांडला पाहिजे व हा त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे, असे आवाहन…
नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेची चिंता संपेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : सामाजिक मूल्यांची पडझड समाजमाध्यमांचा प्रभाव वाढवणारी आहे.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडी आणि मुलांनी केलेल्या ९६ वृक्षारोपणाने झाला.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेबाबत आयोजकांनी कमालीची गोपनीयता ठेवत काम केले.
औरंगाबाद येथून ते आज पहाटे सहा वाजता इनोव्हा गाडीने समृद्धी मार्गे वर्धेला येण्यासाठी निघाले.
सेवाग्राम आश्रम परिसरात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘गांधी व त्यापुढे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले व नंतर भाजपचा जाहीर पाठिंबा मिळालेले नागो गाणार लढतीत आहेत.
वर्धा येथे आयोजित ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनास राज्य शासनाकडून मिळणारे ५० लाखांचे अनुदान प्राप्त न झाल्याने तयारीची…
ग्रंथ प्रदर्शनीसाठी सर्वांत मोठा भूभाग राखून ठेवण्यात येत आहे. साडेतीन लाख वर्गफुटात तीनशे स्टाॅल लागतील. त्याला लागूनच प्रकाशकांच्या दोनशे मालवाहू…
अवैध दारूच्या हातभट्टय़ामुळे चर्चेत राहणारे हिंगणघाट तालुक्यातील कात्री हे गाव आता सीताफळाची कात्री म्हणून ओळख निर्माण करीत आहे.