सार्वजनिक पातळीवर कोणीही कोणालाही आणू शकतो, आणि त्यांनी ज्याला आणले आहे तो कितीही ताकदवान असला तरी, त्याचे प्रदर्शन मांडून ते…
सार्वजनिक पातळीवर कोणीही कोणालाही आणू शकतो, आणि त्यांनी ज्याला आणले आहे तो कितीही ताकदवान असला तरी, त्याचे प्रदर्शन मांडून ते…
काही व्यावहारिक हेतूंसाठी ही अशीच सत्ता हवी, असा मोह समाजाला पडूही शकतो हे खरे. पण त्या मोहापायी राज्यव्यवस्थेचे स्वरूपच मुळातून…
नव्या काश्मीर-नीतीची सुरुवात, इतिहासाच्या एका टप्प्याला पूर्णविराम देऊन दुसऱ्या टप्प्याची आशा, म्हणून ‘अनुच्छेद ३७०’ला कायमची मूठमाती देणाऱ्या निकालाचे स्वागत आहेच……
भाजपने दलित, ओबीसी आणि काही प्रमाणात अनुसूचित जातींच्या मतदान-वर्तनामध्ये गेल्या काही वर्षांत जो बदल घडवून आणला, त्यातून हेच सिद्ध होते…
समाज गटा-तटांत विभागला गेला आहे हे खरे, पण युद्धविरोधी मोर्चे तर आजही निघताहेत. मग देशोदेशींच्या नेत्यांमध्ये हे युद्ध थांबवण्याची कुवतच…
भाजपवर टीका करण्यापेक्षा या पक्षाचे नेमके काय चुकते आहे हे हेरणारा हा लेख वाचायला कठीण वाटेल, पण वाचकांना विचार करायला…
नेमक्या अशा वेळी जर भारतानेही अमेरिकेपासून तोंड फिरवले, तर जगाची आंतरराराष्ट्रीय संबंधांची चौकटच पार पालटून जाईल, हे अमेरिकेने ओळखले नसेल…
आम्हाला समाजसेवा हा विषय होता. मी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके वाचून दाखवण्याचे काम घेतले.