शहरामध्ये गेल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याच्या घटनांनंतर वृक्ष व्यवस्थापनाचा प्रश्न चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर शहरातील झाडांचे ‘हेल्थ ऑडिट’ (आरोग्य…
शहरामध्ये गेल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याच्या घटनांनंतर वृक्ष व्यवस्थापनाचा प्रश्न चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर शहरातील झाडांचे ‘हेल्थ ऑडिट’ (आरोग्य…
नवी मुंबईत महावितरणच्या ‘४८ तासांत स्मार्ट मीटर’ संदेशामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या विजेच्या लंपडावामुळे दैनंदिन जीवनासह पाणीपुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे.
शहरातील गढूळ पाण्याच्या तक्रारींवरून सुरू असलेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता वीजपुरवठ्याच्या प्रश्नाने नवी मुंबईकरांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि…
किरकोळ बाजारात भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे घरगुती अर्थकारण कोलमडण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सुमारे ८०० हून अधिक हॉटेल्स कार्यरत असून यामध्ये लहान खानावळींपासून मध्यम आणि मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंतचा समावेश…
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर यंदाही शहरासमोर पूरस्थितीचे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १ मार्च २०२६ रोजी राज्य पाणथळ प्राधिकरणाला संबंधित प्रकरणांची प्राधान्याने तपासणी करून कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश…
जिल्हा समितीच्या अहवालात शास्त्रीय निष्कर्ष आणि न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढली असताना, खासगी वाहनधारक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची आर्थिक लूट करत आहेत.
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्री निम्म्यावर आली आणि दरही गडगडले. डॉक्टरांनी मात्र, कलिंगड खाल्ल्याने शरीराला अपाय होण्याची…