
महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विवाहाचा विचार काय आहे? त्यांनी नेमका काय पर्याय दिला? आणि आज तो कोणत्या स्वरुपात आहे?…
महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विवाहाचा विचार काय आहे? त्यांनी नेमका काय पर्याय दिला? आणि आज तो कोणत्या स्वरुपात आहे?…
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसीची भूमिका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.
वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.
जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.
राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय.
भारतासह बांगलादेशमध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानपासून अधिकृतपणे स्वतंत्र झाल्यानं या दिवसाला खूप…
ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी साहित्यिक कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत, महाराष्ट्रात आल्यावर एक नाटक पाहून डोळे…
आरोग्य विभागाच्या दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे.