अक्रम यांनी केलेल्या आगळिकीला भारताचे राजनैतिक अधिकारी के. नागराज नायडू यांनी तीव्र हरकत घेतली.
अक्रम यांनी केलेल्या आगळिकीला भारताचे राजनैतिक अधिकारी के. नागराज नायडू यांनी तीव्र हरकत घेतली.
सातत्याने प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन करणेही कसोटीच्या मूळ प्रकारासाठी धोकादायक ठरेल.
प्रत्युत्तरात नितीश राणाच्या (४/१७) फिरकीपुढे महाराष्ट्राचा संपूर्ण संघ ९० धावांतच गारद झाला.
प्रकल्प पूर्ण होण्यातील विलंबामुळे काही प्रकल्पांचा खर्च वाढला आहे
प्रीपेड भ्रमणध्वनी आणि सर्व इंटरनेट सेवा ५ ऑगस्टपासूनच बंद आहेत,
अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत
कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राजपक्ष २९ नोव्हेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत.
महिंदा राजपक्ष यांना गोतबाया यांनी अध्यक्षीय सचिवालयात पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
निर्गुतवणुकीनंतर बीपीसीएलमधील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा हिस्साही कमी होणार आहे.
या दोघांच्या पराभवांसह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.