scorecardresearch

राहुल खळदकर

Pune is the second safest city in the country, Mumbai's number is on ...NCRB publish data
देशातील प्रमुख शहरे किती सुरक्षित? पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर, मुंबईचे स्थान…

नोकरदार महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने पुणे देशातील अन्य शहरांच्या तुलनेत खूप सुरक्षित आहे. अगदी रात्री-अपरात्री नोकरदार महिला पुण्यातून सुरक्षित…

गणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी ; मुंबई-पुण्यात दररोज २५ लाख नारळांची विक्री

गणेशोत्सवात नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २० ते ४० रुपये दरम्यान…

prisnor
दोषसिद्धीच्या प्रमाणात सात पटींनी वाढ ; गेल्या दहा वर्षांत राज्यातील गंभीर गुन्ह्य़ांबाबतची स्थिती 

आठ ते दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ८.२ टक्के होते.

Dragon-fruit
परदेशी ‘ड्रॅगन’ लागवडीकडे वाढता कल

यंदा हंगामाच्या पहिल्या टप्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले असून गतवर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फळांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

basmati-rice
बासमती तांदूळ महागला : वर्षभरात क्विंटलमागे १४०० रुपयांची वाढ;  नवीन हंगामापर्यंत दरात तेजी कायम

बासमतीचा जुना साठा बाजारात शिल्लक असल्याने नवीन हंगामातील आवक होईपर्यंत बासमतीचे दर तेजीत राहणार आहेत.

Retail prices of tomato
टोमॅटोचे दर पूर्वपदावर  आवक वाढली, ग्राहकांना दिलासा

पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.

Tomato price hike
टोमॅटोचे दर शंभरीकडे.. ; लागवडीत घट झाल्याने भाववाढ; किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो

सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.

विश्लेषण : मोसमी पावसाचे अंदाज कसे व्यक्त करतात? नेहमीच अचूक ठरतात का? प्रीमियम स्टोरी

मोसमी पावसावर भारताची कृषी व्यवस्था अवलंबून असून दरवर्षी शेतकरी आणि इतर नागरिकही त्याची वाट पाहात असतात.

mango
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात! ; किरकोळ बाजारात दर ४०० ते ८०० रुपये डझन

आंब्यांची आवक वाढल्याने दरात घट झाली. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दरम्यान आहेत

हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर ; हंगामाचा दीड महिना उलटूनही दर प्रति डझन हजार ते बाराशेपर्यंत

आंब्यांचा हंगाम मार्च महिन्यापासून सुरू झाला. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या