scorecardresearch

राजेश बोबडे

chintandhara 11 ooctober 1968 rashtrasant tukdoji maharaj passed away
चिंतनधारा : प्रार्थितो संत-साधूंना..

११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : ‘युनेस्को’ परिषदेत राष्ट्रचिंतन

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचे प्रवर्तक असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपान येथील विश्वधर्म परिषदेत १८ राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा: संपूर्ण भारतच ‘महा’राष्ट्र बनवू या!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भूमिका घ्यावी म्हणून मुंबईतील लोहव्यापारी श्रीमंत पांडुरंग बोबडे यांनी मुंबईत महाराजांचा दौरा आयोजित केला.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : ग्रामगीता- आजच्या युगाची संजीवनी!

पंचायत राज’ ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच १९५०मध्ये देशाला सर्वप्रथम दिली. म्हणूनच ग्रामगीतेला आधुनिक भारताची आचारसंहिता व युगग्रंथ संबोधले जाते.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : एक तरी असु दे अंगी कला!

धर्मवान लोकच तसे म्हणत असतील तर त्यांच्यासारखे देशद्रोही व धर्मघातकी विरळेच म्हणावयाचे! उद्योगाशिवाय धर्मवंतांचे जगणे भूमीला भार होणारेच होय.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : सिनेमा म्हणजे भ्रष्ट झालेली महाशक्ती?

‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : धन्य भीम भगवान!

अस्पृश्यतेची भावना समाजाच्या हृदयातून जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने काहीही भागणार नाही. बदल हा अंत:करणातूनच झाला पाहिजे.’’

लोकसत्ता विशेष