आपल्या हातातील सत्तेचा अधिकारांचा व कामांचा उपयोग राष्ट्रसेवेच्या दृष्टीने प्रामाणिकपणे केला पाहिजे.
आपल्या हातातील सत्तेचा अधिकारांचा व कामांचा उपयोग राष्ट्रसेवेच्या दृष्टीने प्रामाणिकपणे केला पाहिजे.
देशाचा नाश आपोआपच होईल, हे कोणी सांगायला थोडेच हवे?’’ असे सांगून महाराज म्हणतात इमानदारी कोणाजवळ नाही,
सर्वाच्या वागणुकीला व मनोवृत्तीला आज अशा अभद्र ग्रहांनी झपाटले असल्याचे पावलोपावली निदर्शनास येते
शरीराला जर असाच स्वभाव पडत गेला तर अंगची कामाची तडफ व धमक अल्पावकाशात त्यांना कायमची सोडून गेलीच म्हणून समजा.
माणुसकीचा महामंत्र ग्रामदानात आहे, असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘दान या शब्दात आपले काही नाही, समाजाचे आहे, असा निरहंकार…
माणुसकीचा महामंत्र ग्रामदानातून दिला जातो, असे स्पष्ट करून दानाचे महत्त्व व दानाचा हेतू सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मी केवळ…
वास्तविक पाहता ग्रामीण विकास कार्यक्रमांकडे आज सर्वाचे लक्ष आकृष्ट झाले आहे. पंचवार्षिक योजनांचे चरण आज देशात सुरू आहे.
महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामसक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन काम केले.
गांधीजींचा संदर्भ देऊन समृद्ध नव्या भारतासाठी ग्रामोद्धाराचे चिंतन करताना महाराज म्हणतात, ‘‘संसारातील घडामोडींचा कल लक्षात येण्यासाठी बराच काळ जावा लागतो.
विश्वाकडे जाण्याची सर्वाचीच गती भरधाव आहे; पण ती आपल्या पंथाद्वारे, संताद्वारे, पक्षाद्वारे एवढेच त्यात महत्त्वाचे आहे.
ग्रामजयंतीचे विचारपुष्प गुंफताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सहकार्याशिवाय ग्रामविकास अशक्य आहे
नवा समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय ज्या काळात अनेकांचे होते त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, या ध्येयात मानवी स्वभावामुळे, संघटनात्मक…