प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पात बेकायदा शिकाऱ्यांचा उपद्रव आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पात बेकायदा शिकाऱ्यांचा उपद्रव आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस (यूसीएलए) आणि मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
हरित हायड्रोजन धोरणाला राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. हे धोरण काय आहे आणि त्याचा परिणाम काय होईल?
काळ्या बिबट्यांचे आकर्षण वाढतेय, कारण त्यांची संख्याही वाढत चालली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प खरे तर वाघांसाठी प्रसिद्ध, पण येथेही चार काळे…
व्याघ्रपर्यटनाचं ‘स्टेअरिंग’ आता महिलांच्या हाती आलं आहे.
राज्यच नाही तर केंद्र सरकारचाही इतर वन्यप्राण्यांच्या तुलनेत वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनावर अधिक भर आहे. व्याघ्रकेंद्रित पर्यटनामुळे सरकारच्या तिजोरीत पडणारी…
काजव्यांचे लकाकणे आणि एकाच वेळी लाखो काजव्यांना लकाकताना पाहणे ही एक सुखद अनुभूती असते. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात होणारा काजव्यांचा लखलखाट…
जगातील वाढत्या कार्बन उत्सर्जनाशी लढण्यासाठी सौर पॅनलकडे एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहिले जाते. या सौर पॅनलच्या वापराची क्षमता जेव्हा संपते,…
काही महिन्यांपूर्वी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते स्थलांतरित करण्यात आले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वन्यप्राणी स्थलांतराची प्रक्रिया सुरूच असते.
भारतीय वन्यजीव संस्थेचे माजी अधिष्ठाता डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांना सेवानिवृत्तीनंतरही या प्रकल्पासाठी दोन वर्षे वाढवून देण्यात आली होती.
नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० चित्त्यांपैकी तीन प्रौढ चित्त्यांचा व भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या चार बछड्यांपैकी तीन बछड्यांचा अवघ्या दोन…
कोराडीतील वीज प्रकल्पामुळे आधीच शेती नापीक झाली आहे. भूजल दूषित झाले असून, त्याचा परिणाम माणसांवरच नव्हे, तर जनावरांवरही झाला आहे.…