शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे जे नेतृत्व केले, याला अनेक अर्थानी ऐतिहासिक महत्त्व आहे.
शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे जे नेतृत्व केले, याला अनेक अर्थानी ऐतिहासिक महत्त्व आहे.
जेम्स पॅटिन्सनने पुनरागमन झोकात साजरे करताना पाच बळी घेण्याची किमया साधली.
शेतकऱ्यास बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणे हीच शेतकऱ्यांच्या समस्येची गुरुकिल्ली होय
शेतकरी संघटनेत येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या विसंगती दिसायच्या.
राज्यकर्त्यांकडे आम्ही भीक मागत नसून आम्ही आमच्या घामाचे दाम मागत आहोत
शेतीमालाला भाव बांधून मिळावेत, ही शेतकरी संघटनेची मागणी वरवर पाहता केवळ आर्थिक वाटते.
या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती मृत्यूशी झुंज देत आहे. मुलांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यात २ हजार १०० कलाकार सहभागी झाले होते
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
खासगी जिमखाने, क्लब्स आणि सधन वर्गापुरती मर्यादित अशी टेनिसची ओळख बदलण्याचा विचारही त्यामागे होता.