‘सामीला नागरिकत्व नकोच’ (लोकसत्ता, २६ ऑक्टो.) हे पत्र वाचले.
४६ वर्षीय आनंदला २१ वर्षीय गिरीविरुद्ध विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
ठाणे येथील दिवा भागात नायजेरियन नागरिकांची संख्या सुमारे एक हजारांच्या घरात गेली
महापालिकेच्या विकास आराखडय़ात सार्वजनिक सुविधांसाठी अनेक आरक्षणे असतात.
मनसेने राज ठाकरे यांच्या कल्याण पूर्व पश्चिम व डोंबिवली पूर्व पश्चिम मध्ये सभांचे आयोजन केले आहे.
अतिशय संघर्षमय लढतीत महाराष्ट्राच्या कुमारांनी केरळचे तर मुलींनी कर्नाटकचे कडवे आव्हान मोडीत काढले.
२७ ऑक्टोबर रोजी मुंबईत महोत्सवातील चित्रपटांची नामांकने जाहीर केली जाणार आहेत.
पुरव राजा व अन्वित बेंद्रे यांना एकेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
कार्यक्रमाची सुरुवात चिन्मय नादबिंदूच्या संचालिका प्रमोदिनी राव यांच्या गायनाने झाली.
ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी यामुळे कमाल तापमानात दोन अंशांनी घट झाली.
खानगाव सारोळे येथे ही घटना घडली. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
अन्य पक्षांनी ममता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने राजकारणात स्थान टिकविण्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे