
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उभारणीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उभारणीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
सोमवारी उल्हासनगर महापालिका मुख्यालयात कंत्राटदार कंपनीशी संबंधित दोघांनी लेखा विभागातील लिपिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता.
अंबरनाथ पूर्वेतील अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षण बदलाच्या निर्णयाला खुद्द शेतकी सोसायटीच्या…
राज्य शासनाने २०१८ साली लागू केलेली प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी तसेच २०२१ या वर्षांत केंद्र सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर आणलेली…
राष्ट्रीय महामार्ग, विविध राज्यमार्ग, मेट्रो, रेल्वे अशा विविध मार्गानी जोडणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत विविध पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करत शहरातील…
अंबरनाथ शहरात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत महाविद्यालयासाठी जागेचे…
निसर्गसंपन्न अशी अंबरनाथ-बदलापूर ही शहरे लोकांची स्वप्नातली घरे उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहेत. अनेक सोयी-सुविधांनी युक्त असलेली ही शहरे लोकांच्या…
शासकीय हवामान वेधशाळांच्या जोडीला गेल्या काही वर्षांत खासगी हवामान अभ्यासकांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
अंबरनाथ शहरातील झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची पाण्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीवर वर्षभरापूर्वी जलपर्णी मुक्तीची मोहीम राबवण्यात आली. वर्षभर सुरू असलेल्या अथक…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.