ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक…
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक…
बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
अहमदनगर तसेच माळशेळमार्गे ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल भागात येजा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर ते थेट बारवी धरणापर्यंतचा…
दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमधील प्रदूषणाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय असला तरी अशाच प्रकारचे प्रदूषण ठाणेपल्याड असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर यासारख्या…
किसन कथोरे लोकसभा लढवणार का या प्रश्नाला मंत्री कपिल पाटील यांच्यासमोरच किसन कथोरे यांनी नकार देत आपण विधानसभाच लढवणार असल्याचे…
शुक्रवारी बदलापुरात किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या १९ वर्ष पूर्णत्वाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अचानक हजेरी लावत…
ठाणे भिवंडी कल्याण या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे विस्तारित स्वरूप असलेल्या कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या उभारणीला गती प्राप्त झाली आहे.
अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उल्हासनगर शहराच्या राजकारणात प्रभाव पडणारे कलानी कुटुंब ज्या पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात ते पारडे जड मानले जाते. त्यामुळे त्यांचा…
उल्हासनगर येथील शहराच्या शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळी टँकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्याच पक्षातील आमदार किसन कथोरे यांच्या गेल्या अनेक…
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढली.