scorecardresearch

सागर नरेकर

Water Crisis in Thane District
विश्लेषण : ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट कधीपर्यंत?

ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांत वेगाने नागरीकरण होत आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांसह त्यांच्या वेशीवर असलेल्या…

urban heat
विश्लेषण: ‘अर्बन हीट’ हा काय प्रकार आहे? तापमानात वाढ की आणखी काय?

उष्णतेच्या झळा तापमानामुळे नव्हे तर शहरी उष्णता अर्थात अर्बन हीटमुळे जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

tips to deal with Heatwave,
बदलापूरः जिल्ह्याने एकाच महिन्यात अनुभवले तीन ऋतू मार्चमध्ये पारा चाळीशीपार, अवकाळी पाऊस आणि तापमानात घटही

यंदाच्या २०२३ या वर्षात मार्च या एकाच महिन्यात तीन ऋतुंचा अनुभव ठाणे जिल्ह्यात अनुभवास आला.

political parties campaigning for civic elections
हळदी कुंकूच्या नावाने स्कूटी, सोन्याची अंगठी अन् वस्तुंची खैरात, पालिका निवडणुकांसाठी उमेदवार पुन्हा तयारीला!

बदलापूर शहरात शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचा आयोजन केले जाते आहे.

Who is Dnyaneshwar Mhatre
कोकण शिक्षकमधील कोण आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे ?

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात…

lack of suitable candidate, Konkan Teachers constituency, BJP, outsider
कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मदार आयात उमेदवारावर

अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या…

thane traffic
दोन हजार कोटींच्या कामांसाठी एकाच दिवसात निविदा; ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण

वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे राबवण्यात येणार आहेत.

thane climate observatory
विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?

ठाणे जिल्ह्यात काही शहरांचा अपवाद वगळला तर हवामानाचा अंदाज वर्तवणारी, एखाद्या बदलाचे विश्लेषण करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही.

Air-pollution-1
ठाणे जिल्ह्याची हवा खराब; गुणवत्ता निर्देशांक घातक पातळीवर, मुंबईत किंचित सुधारणा

ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब म्हणजे श्वसनास अयोग्य आहे.

tv farmer
खर्चिक भातशेती परवडणारी, उत्पन्नात वाढ; शहापूर तालुक्यातील वेडवहाळ गावातील शेतकऱ्यांचा यांत्रिक प्रयोग

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीमध्ये भातशेतीबद्दल असलेला निरुत्साह, शेती करणाऱ्यांसाठी आवश्यक कुशल मजुरांची कमतरता आणि त्यांच्या मजुरीबाबत असलेल्या अपेक्षा पाहता गेल्या काही…

Metro
विश्लेषण: कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग चौथ्या मुंबईसाठी महत्त्वाचा कसा? कधीपर्यंत अपेक्षित?

या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या