उत्पन्नाचे अवास्तविक अंदाज गृहीत धरून विविध लेखाशीर्षांखाली प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येते.
उत्पन्नाचे अवास्तविक अंदाज गृहीत धरून विविध लेखाशीर्षांखाली प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध शहरांमधील तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे.
गेली काही दशके तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ गावांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने…
या बिबट्याने गेल्या तीन महिन्यात सुमारे १८० किलोमीटरचा प्रवास केला आहे.
एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीवर बिबट्याने हल्ला चढवला. म्हशीची तडफड सुरू होतच कुटुंब जागे झाले आणि त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली.
एकेकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून या पक्षांची पडझड सुरू आहे.
जुन्नर वनक्षेत्रातून कल्याणच्या वनक्षेत्रात आलेल्या बिबटय़ाला रेडिओ कॉलर लावल्याने त्याचा शोध घेणे सोपे होईल असा दावा वन विभागाचे अधिकारी करत…
गेल्या महिनाभरात उल्हासनगर महापालिकेचे दोन अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत.
जून महिन्यात सुरू झालेला पाऊस डिसेंबपर्यंत हजेरी लावू लागला आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने कल्याण मंडळात मोडणाऱ्या शहरांमध्ये रिक्षांचे अद्ययावत भाडे किती असेल हे नुकतेच जाहीर केले.
जमिनीच्या मालकीहक्कांबाबत रूढ असलेली दुहेरी नोंद पद्धत बंद करून राज्य शासनाने एकेरी नोंदणी पद्धत सुरू केली.
वाहतूक आणि दळणवळणाच्या सर्वच प्रकारच्या साधनांनी अंबरनाथ शहर जोडले गेले आहे. अंबरनाथ शहराच्या विस्तारित पाले भागात अर्थात नवीन अंबरनाथमध्ये त्याचा…