टाळेबंदीमुळे आधीच तोटय़ात गेलेला व्यवसाय आता कुठे रुळावर येत असतानाच जिल्ह्य़ातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
टाळेबंदीमुळे आधीच तोटय़ात गेलेला व्यवसाय आता कुठे रुळावर येत असतानाच जिल्ह्य़ातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
अंबरनाथ शहरात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण मे महिन्यात १०.५० टक्क्य़ांवर पोहोचले होते. जून महिन्यात अशा रुग्णांचे प्रमाण एक टक्क्य़ाच्याखाली आले आहे.
पहिल्या करोनाच्या लाटेत शहरात संसर्ग वाढत असताना अनेकांनी आपल्या गावी जाऊन राहणे पसंत केले होते.
आजच्या घडीला जिल्ह्यात कोविड दर्जा असलेल्या रुग्णालयांसोबतच कोविड दर्जा नसलेलेही तितकीच रुग्णालयेही सुरू आहेत.
गरजूंच्या संख्येच्या तुलनेत कमी केंद्रे कार्यान्वित; थाळींची मर्यादा वाढवण्याची मागणी
राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयातील खटल्यामुळे २०२० मध्ये राज्याच्या जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पूररेषा निश्चित केली.
अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांचा कार्यकाळ गेल्या एप्रिल महिन्यात संपुष्टात आला.
विद्यापीठाच्या बृहत् आराखडय़ात ग्रामीण भागातील महाविद्यालये निश्चित
प्रस्तावित मेट्रो रेल्वे स्थानक, नव्या रेल्वे मार्गिकांमुळे पुलाची रखडपट्टी