स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.
प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना जे पत्र लिहिलं आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
हॉटेलमधला शेफ आणि त्याची खास टोपी ही आपलं लक्ष कायमच वेधून घेते.
मला पक्षात घेतलं नाही तर अपक्ष म्हणून उभा राहिन असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची स्पेस भरुन काढण्यात यशस्वी होतील का?
देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे, या यादीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे.
आनंद १२ मार्च १९७१ ला मुंबईत प्रदर्शित झाला होता, माणसाला जगणं शिकवणारा हा सिनेमा आणि त्यातली आनंद ही भूमिका दोन्ही…
पिंपरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या नावे सुरु झालेल्या नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात देवेंद फडणवीस यांचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असंही म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबाबत हे गाणं सांगितलं तर जागावाटपात आम्ही कोणतं गाणं गुणगुणतो तेदेखील सांगितलं.
या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना प्रतिवाद दाखल करण्यासाठी १ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.