आजचा हा लेख या सदरातील शेवटचा लेख.
आम्हा दोघी बहिणींना मात्र काहीच उमगत नव्हतं. एवढचं जाणवलं, आई कायमची गेली.
सध्या माझ्याकडे चाळिशी ओलांडलेले काही पालक समुपदेशनासाठी येतात.
आरती म्हणाली, ‘‘आदिवासी कुटुंबात जन्म होणं हा माझा दोष होऊ शकतो का? जन्मत:च आई गेली
खरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही.
सोलापूरच्या ‘पाखर संकुल’ या संस्थेतल्या पूजाने जगावेगळं मातृत्व अनुभवलंय आणि ती आज कैक मुलांची ‘आई’ झाली आहे.