महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पहिले सत्तांतर १९९५ साली झाले होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पहिले सत्तांतर १९९५ साली झाले होते.
अशोक चव्हाण यांनी केलेल्या बांधणीपुढे भाजपकडून होणारे काही प्रयत्न वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत सामसूम आहे.
नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कमलकिशोर कदम हे नांदेड जिल्ह्यातील एक आघाडीवीर होते.