एकेकाळी निर्यातीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची पीछेहाट होऊन तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
एकेकाळी निर्यातीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची पीछेहाट होऊन तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
जातनिहाय जनगणनेच्या निष्कर्षाच्या आधारे बिहारमधील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पक्ष संघटनेत वेगळी दहशत होती. उद्धव ठाकरे यांचीही पक्ष संघटनेवर पकड होती. या तुलनेत एकनाथ शिंदे…
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील अटकेपासून राजकीयदृष्ट्या पिछेहाट झालेल्या छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून थेट इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) हिताची कठोर…
‘भाजपमध्ये घराणेशाही नाही, असा दावा भाजपकडून केला जातो. पण कर्नाटकात काय चित्र आहे, असा सवाल कर्नाटक काँग्रेसने केला आहे.
पंजाबच्या याचिकेवरील सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वच राज्यपालांचे कान टोचले.
फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगे यांच्यासमोर मुख्यमंत्री शिंदे शरण जात असल्याने भाजप नेते खासगीत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. जरांगे…
विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना जागा रिक्त झाल्यास पोटनिवडणूक टाळता येते ही लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूद अकोला…
भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या भवितव्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा तापल्यानेच बहुधा भाजपलाही जातनिहाय जनणगनेवर सावध भूमिका घ्यावी लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जरांगे पाटील यांच्यापुढे सपशेल नांगी टाकल्याने जरांगे-पाटील यांची गणना मंत्रालयीन वर्तुळात ‘प्रति अण्णा हजारे’ अशीच…
या लढाईत जरांगे-पाटील की सरकार कोण जिंकले याचे विश्लेषण केल्यास जरांगे पाटील यांनी सरकारला नमविले आहे.