श्याम पेठकर हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लेखनामुळे प्रसिद्ध आहे. ‘आडातलं’ हा त्यांचा कथासंग्रह विजय प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. संग्रहात सहा…
श्याम पेठकर हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लेखनामुळे प्रसिद्ध आहे. ‘आडातलं’ हा त्यांचा कथासंग्रह विजय प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. संग्रहात सहा…
आजच्या मराठी लेखकांमध्ये विश्राम गुप्ते हे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
आपल्या भवतालच्या परिघातूनही तो आपल्यासारखीच माणसे आणि त्यांचा आधार शोधताना दिसतो.
रेखा बजल यांची ‘प्रलयंकार’ ही कादंबरी नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवते.
एखाद्या लेखकाच्या साहित्यातील वैशिष्टय़ांची अशी पुस्तकरूपी मांडणी हा सहसा न आढळणारा प्रयोग आहे.
कवयित्री आणि कथाकार नीरजा यांची वाचकांना वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाही.
शाळकरी सदूचे भावविश्व अशा घटनेने ढवळून निघते की ज्याचा त्याच्याशी प्रत्यक्षात काहीच संबंध नाही.