राजकीय क्षेत्राचा विचार सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रांसकट करणारी चर्चा सोप्या भाषेत मोन्तेस्किअनं सुरू केली…
राजकीय क्षेत्राचा विचार सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रांसकट करणारी चर्चा सोप्या भाषेत मोन्तेस्किअनं सुरू केली…
‘स्वातंत्र्या’च्या वैश्विकीकरणासाठी समता हे मूल्यही मान्य करावं लागेल, ही वैचारिक क्रांती इंग्लिश आणि फ्रेंच राज्यक्रांतींदरम्यानच्या ‘प्रबोधनपर्वा’त झाली…
‘आळस आणि भ्याडपणा ही मनुष्याच्या परायत्ततेची प्रमुख कारणं… म्हणून बहुतेक माणसं स्वबुद्धी न वापरता ‘बाल्यावस्थेत’ असतात’ हे ‘प्रबोधना’तून केलं गेलेलं…
राज्यसंस्थेनं माघार घेण्याचा आग्रह कोण धरतं : स्वत: राज्यसंस्था की, प्रबुद्ध नागरी समाज की, इतरच शक्ती? यावरून ‘उदारमतवादा’च्या प्रवाहांतला फरक…
‘हिंसेच्या मार्गानं इतरांवर विचार लादणं अनैतिक’ हा व्यक्तिवाद आणि उदारमतवादालाही पायाभूत ठरणारा निष्कर्ष जॉन लॉकच्या ज्ञानशास्त्रातून निघतो…
‘अभिजात युग’ आणि ‘अभिजात साहित्य’ यांतला फरक १७ व्या शतकापासून पुढल्या दोनअडीचशे वर्षांत स्पष्ट होत गेला…
मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती पाशवीच, हे ओळखून हॉब्जनं धर्माऐवजी ‘सामाजिक करार’ हा सत्तेचा आधार असल्याचं केलेलं प्रतिपादन आधुनिक राज्यशास्त्राकडे नेणारं ठरलं…
देकार्तनं दिलेली (कार्टेशियन) वैचारिक साधनं पुढे भांडवलवाद/ वसाहतवादानं हत्यारांसारखी वापरली. बुद्धिवादी मानवाचं समतामय जग राहिलं दूरच!
स्वभान असलेला स्वायत्त विवेकी ज्ञाता आणि कर्ता मानव हे आधुनिकतेचं एकक आहे, हे देकार्तनं मांडलं म्हणून तो ‘आधुनिकतेच्या प्रकल्पा’चाही जनक!
भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी नि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते; हाच काळ ‘बारोक’…
जनतेसाठी प्रोटेस्टंट अनुयायित्व सोडणाऱ्या, पण राजा झाल्यावर लोकांना ‘उपासनास्वातंत्र्य’ बहाल करून ‘धर्मनिरपेक्षते’चा पाया रोवणाऱ्या हेन्री द नाव्हारचं पुढं काय झालं?
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं…