या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.
या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.
घरटय़ातून उडवी खगास ही खटय़ाळ या पद्माताई गोळे यांच्या शब्दांनी ती नटते आणि दिवसाला सुरुवात होते.
भारतीय परंपरेत कुंकू लावण्याची प्रथा ५००० वर्षांपासून चालत आलेली आहे.
मेकओव्हरचं स्वागत करण्यासाठीच जणू उत्सवाचं आयोजन असतं.
बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.
रती काहीच न बोलता उठली आणि पुस्तकांच्या कपाटाजवळ जाऊन त्यावर हात फिरवत राहिली.
‘‘हे मात्र खरं. आज झाडं बघायला जायचं ठरलं म्हणून मी इतक्या लवकर रस्त्यावर पाऊल टाकलं.