जिल्हा वार्षिक आराखडा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक…
जिल्हा वार्षिक आराखडा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक…
हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाच्या गुन्हेगारीचा प्रकार थेट गोळीबारापर्यंत गेला आहे.
‘भाई’ शब्द आपल्या नावाच्या आधी लागावा यासाठी राज्यातील अनेक कार्यकर्ते एकेकाळी जीवाचे रान करायचे. आता राजकारणात खूप भाई आहेत. पण…
बसने प्रवास करून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचे स्वागतच एका मोठ्ठया खड्डय़ाने होते.
तुंबलेली गटारे, बंद पडलेले पथदिवे आणि चिखलात रुतून बसलेले रस्ते अशी धाराशिव शहराची अवस्था झाली आहे.
आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहांची अर्थात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ ची मागणी कशी वाढू लागली आहे याविषयीचा आढावा.
निधी मिळविण्यासाठी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या अहवालात अनेक पर्याय
औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांमधील एकूण १९ लाख २९ हजार ७२९ शेतकरी कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षिततेबाबत सर्वेक्षण करण्याचा उपक्रम…
नव्या राजकीय मैत्रीचा मराठवाड्यात लाभ होण्याऐवजी नुकसानच अधिक असेल, अशी चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
तलाठी नक्की काय काम करतात, डिजिटल युगात या पदाची गरज, कार्यशैली बदलली आहे काय, या पदांना इतकी मागणी आजही का…
धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आले. या विभागाच्या अधिकाऱ्यांशी दोन बैठका घेतल्यानंतर अधिवेशनापूर्वी त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना कोणते बदल खात्यात…
घरातल्या मोठय़ा माणसांच्या मनात मुलीचं लग्न करून द्यायचा विचार कधी येईल काय माहीत! तो विचार आला आणि त्याच वेळी एखादं…