आर्थिक स्वावलंबन, तंत्रज्ञानाची मदत, सुरक्षिततेविषयी वाढलेल्या जागरूकतेसह स्वतःचे व्यक्तिमत्त्व नव्याने ओळखण्याची ओढ यामुळे महिला मोठ्या संख्येने कुटुंबाशिवाय किंवा मित्र-मैत्रिणीशिवाय स्वतंत्रपणे…
आर्थिक स्वावलंबन, तंत्रज्ञानाची मदत, सुरक्षिततेविषयी वाढलेल्या जागरूकतेसह स्वतःचे व्यक्तिमत्त्व नव्याने ओळखण्याची ओढ यामुळे महिला मोठ्या संख्येने कुटुंबाशिवाय किंवा मित्र-मैत्रिणीशिवाय स्वतंत्रपणे…
मुंबई महानगरातील मुंबई आणि नवी मुंबई या दोन विमानतळांमुळे मुंबई, नवी मुंबईहून जाणारी विमाने गुजरातसह गोव्यातील दूरच्या पर्यायी विमानतळांवर जाण्याऐवजी…
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत एप्रिल महिन्याच्या आकडेवारीने चिंताजनक चित्र समोर आणले आहे. प्रवाशांवर १० टक्के हंगामी भाडेवाढीचा अतिरिक्त भार टाकूनही…
विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झाला. दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल २ लाख ७६ हजारांच्या घरात पोहोचले…
फेब्रुवारी २०२४ पासून टप्याटप्याने या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होत असून मे २०२६ पर्यत सर्व ५ हजार १५० बस बंधनकारक…
येत्या १५ वर्षांत सध्या कार्यरत असलेल्यांपैकी ३० टक्क्यांहून अधिक पायलट निवृत्त होणार असून, नव्या पायलटची मोठी गरज भासणार आहे.
खराब हवामानामुळे देशभरातील १९.१ टक्के विमानोड्डाणे २०२६ च्या पहिल्या तिमाहीत रद्द करण्यात आली. त्याचबरोबर अनेक विमानांना विलंब झाल्याने त्याचा त्रास…
उन्हाळी सुट्टीत मोठ्या संख्येने नागरिक गावी किंवा पर्यटनासाठी जातात. यंदाही उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिकांची…
एअर इंडिया विमान कंपनीने उच्च दर, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि दुहेरी विमानतळ संचालनामुळे (वाहतुकीमुळे) वाढणाऱ्या खर्चाचे कारण देत नवी मुंबई विमानतळावरून…
मुंबईतील चार आरटीओ कार्यालयांमधून एप्रिल २५ ते मार्च २०२६ दरम्यान दोन लाख ३३ हजार १६१ नवी वाहन चालकांचे परवाने वितरित…
जगातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मुंबईने ९ वा क्रमांक पटकावला आहे. ८३ टक्के मुंबईकरांना लोकल, मेट्रो आणि बसचा प्रवास सोयीचा…