काळ बदलला तसं इतर गोष्टींप्रमाणे पालकत्वही बदललं, अधिक अवघड झालं. ‘एकत्र कुटुंबातल्या इतर मुलांमध्ये आपलंही मूल आपोआप वाढेल,’ असं म्हणण्याची…
काळ बदलला तसं इतर गोष्टींप्रमाणे पालकत्वही बदललं, अधिक अवघड झालं. ‘एकत्र कुटुंबातल्या इतर मुलांमध्ये आपलंही मूल आपोआप वाढेल,’ असं म्हणण्याची…
आपल्यावाचून कशाचं, कोणाचं अडणार नसतं, ना कधी अडलेलं होतं. आपण एक ‘निमित्तमात्र’ आहोत ही जाणीव जितक्या स्पष्टपणे आणि लवकर होईल,…
बदल होतच असतात, पण बदलांना सामोरं जातानासुद्धा काही मूल्यं निश्चल राहू शकतात.
निसर्गावर नियंत्रण करू पाहाणाऱ्या जमान्यात अनैसर्गिकतेकडे झुकणं अधिक जवळचं होऊन बसलं आहे का?
निस्सीम प्रेम आणि शिस्त यांचं घट्ट नातं अनेकदा पालकांना स्पष्ट सापडलेलं दिसत नाही.
हानपणी खूप खेळून थकल्यावर सहज झोपी जाणं, अर्थात व्यथा दूर करून शांत स्थितीकडे जाणं ही शरीरयंत्रणेची अंगभूत पद्धतीच आहे.
प्रत्यक्ष कृतीतून शिकलेलं लक्षात राहण्याचं प्रमाण सगळ्यात अधिक असतं.
शरीराप्रमाणेच मनाचीही स्वच्छता नियमितपणे, स्वत:हून करायची मूलभूत सवय लावूया.
शिकत जाण्याबरोबरच, काही गोष्टी सोडून देणं, जाणीवपूर्वक विसरणं किंवा वेगळ्या पद्धतीनं फिरून एकवार शिकणं, या प्रक्रिया करू शकण्याचं सामर्थ्य माणसाला…
प्रत्येक माणसाचे स्वत्त्व, स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य, याबाबतचे विचार सापेक्ष असतात.
आपल्या आयुष्यातले बदल बरोबर ‘यूझर मॅन्युअल’ घेऊन येत नाहीत.