मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे,.
मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे,.
नवीन कायद्यानुसारचे लोकायुक्त नियुक्त होईपर्यंत हे पद रिक्त राहू नये, यासाठी आधीच्या लोकायुक्तांना कार्यरत राहता येईल आणि नवीन लोकायुक्त त्यांच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील भाषणात वाहतूक नियमभंगाच्या जुना दंड वसुलीसाठी अभय योजना आणण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत महत्वपूर्ण घोषणा
विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी अनेकदा मागणी करुनही गेल्या पाच वर्षात वैधानिक विकास महामंडळांची स्थापना राज्य सरकारने न केल्याने मुनगंटीवार यांनी…
या योजनेत पाच हजार १३६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून पुरुष, सरकारी कर्मचारी व इतरांनी गैरफायदा घेतला असल्याने श्वेतपत्रिका काढण्याची…
सरकारने ओबीसी महामंडळांसाठी सरकारने अर्थसंकल्प व पुरवणी मागण्यांमध्ये ६५ कोटी रुपये दिल्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात…
लाडक्या बहिणींना विरोध करु नका, नाहीतर घरी बसावे लागेल, असा इशाराच चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमदार नवाब मलिकांकडे प्रचार व अन्य जबाबदारी दिल्याने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून…
केंद्र सरकारने विविध केंद्रीय कायद्यांमधील किरकोळ गुन्ह्यांसाठी दंड किंवा शिक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणलेल्या अधिनियमाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही आणलेले जनविश्वास विधेयक…
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे जून २०२४ मध्ये ९४,८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या.
फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ…