एकेकाळी मीठ उत्पादनात आघाडीवर असलेल्या वसईतील मीठ व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे.
एकेकाळी मीठ उत्पादनात आघाडीवर असलेल्या वसईतील मीठ व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले.
खानदेशातील धुळे येथे माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्या काळात वस्तिगृहात राहत होतो.
बंदीच्या कालावधीत मासेमारीसाठी जाळी विणणे, बोटीची डागडुजी करणे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
देवा-देवळाच्या या विलक्षण ओढीपोटी त्यांच्या गावात चर्च असणे हे गरजेचे होते.
ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’ येथे नानाविध पराठय़ांची मेजवानी खवय्यांना मिळते.
विरार हे लोकल ट्रेनचे पहिले स्टेशन. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी विरार स्टेशन उदयाला आले.
मत्स्य प्रजननाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य शासनाकडून ही बंदी घातली जाते.
पुस्तकांबरोबर वर्तमानपत्रे वाचण्याची आवडदेखील तितकीच होती.
हळूहळू माझा कल पुस्तके वाचण्याकडे वळला आणि मी वाचण्याचा सपाटा लावला.
सुदैवाने अलीकडच्या काळात ज्योती या गावात एक नवीन चर्च उदयाला आले आहे.
सदर चर्चला वेगवेगळ्या आर्टेक्टने मदत केली असली तरी महत्त्वाचा भाग हा तेथल्या धर्मगुरूंचा होता.