तसेच बदलत्या कुटुंबव्यवस्थेत आजी-आजोबांची भूमिका कशी महत्त्वाची ठरते, या सामाजिक आणि कौटुंबिक वास्तवाचा वेध घेणारा हा विशेष लेख.
तसेच बदलत्या कुटुंबव्यवस्थेत आजी-आजोबांची भूमिका कशी महत्त्वाची ठरते, या सामाजिक आणि कौटुंबिक वास्तवाचा वेध घेणारा हा विशेष लेख.
भारतीय समाजात बदलत्या विचारसरणीमुळे आणि आर्थिक स्वावलंबनामुळे तरुण-तरुणींमध्ये विवाहाविषयीचा संभ्रम वाढला आहे.
आजच्या मुलांचं लग्नाचं वय सातत्यानं वाढतं आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र त्यातून निर्माण होणारे प्रश्न अस्वस्थ करणारे ठरतात.…
विवाह व्यवस्था फक्त टिकून चालणार नाही, त्यातलं निकोपपण चिरंतन राहायला हवं असं अपेक्षित असेल तर दोन माणसांमधली भिन्नता संवादातून समजावून…
तुम्ही स्वत:ला किती ओळखता? तुमच्या क्षमता काय आहेत? ‘मी असाच/ अशीच आहे’ म्हणजे नेमके कसे आहात, हे तुम्हाला जोडीदाराला मोकळेपणाने…
विवाहातून तयार होणार्या कुटुंबातील माणसं एकत्र बांधली जातात ती नात्याने. ही नाती बहरत ठेवण्यासाठी गरज असते आपुलकीची. ती दाखवण्याचा सर्वोत्तम…
कुटुंब बनतं ते माणसांनी आणि त्यांच्यातल्या नात्याला जोडून ठेवतात ते संवाद. एकमेकांना समजून घेण्यासाठी शब्दच महत्त्वाचे ठरत असले तरी जेव्हा…
काळ बदलला. पैशाचं आयुष्यातलं महत्त्व मोठं झालं आणि ‘भावना’ लहान झाली. शेजारधर्म लुप्त झाला. नात्यांची वीण सैल पडू लागली. पूर्वीचं…
काळ बदलत राहिला तशी माणसं बदलली… विचार बदलले, राहणीमान बदललं. शिक्षण, नोकर्या यातून आलेलं आर्थिक स्थैर्य अनुभवता आलं. समाजात एकीकडे…
काळाच्या ओघात नात्यांचा प्रवाह बदलत राहतो. जोडप्यांत व्यक्तिगत स्वातंत्र्य दोघांनाही हवंच असतं, पण नोकरीधंद्यात मिळणार्या यशाच्या संधी पाहता नात्याची घडी…
‘नव्याची नवलाई’ संपली की, नात्यात सुरू होतो तो अपेक्षांचा भडिमार… आपल्यासाठी कधी क्षुल्लक वाटणार्या या ‘अपेक्षा’ पूर्ण करताना जोडीदाराची ‘दमछाक’…
विवाह संस्थेचा पाया ठिसूळ होत चालल्याचे आणि त्याला पर्याय शोधले जात असल्याचे आपण पाहतोय, त्याची काय कारणे आहेत, हेही अनेकदा…