
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र करोना महामारीनंतर जो पर्याय प्रकर्षाने पुढे आला आहे तो म्हणजे…
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र करोना महामारीनंतर जो पर्याय प्रकर्षाने पुढे आला आहे तो म्हणजे…
१९८६ साली भारत सरकारच्या कापड व वस्त्रोद्याोग मंत्रालयाच्या पुढाकाराने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या आज…
या परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत याला सामोरे जावे लागते व त्यातून…
बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी सारख्या संस्थांमधून इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्चर मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी जेईई मेन्स परीक्षा देणे आवश्यक…
भारतातील आयआयटीच्या संस्था त्यांच्यामधील दर्जेदार शिक्षणामुळे जगभरात दबदबा राखून आहेत.
CET Exam for IIM after Graduation: भारतामध्ये पदवीनंतर व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट…
सायन्स , कॉमर्स,आर्ट्स यापैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट शिक्षणाच्या बीएमएस/ बीएमएस/ बीबीए पदवीसाठी तसेच कॉम्प्युटर क्षेत्रातील…
बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा देऊन मेडिकल शाखेत करिअर करण्याची लाखो विद्यार्थ्यांची मनीषा असते.
इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शारीरिक तंदुरुस्ती निकषांमध्ये आपण बसतो की नाही याची खातरजमा करूनच अर्ज भरावेत जेणेकरून नंतर निराशा होणार नाही.
आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे तर सत्तर हजारांहून अधिक भारतीय या क्षेत्रात करिअर…
नाटा परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर दोन वर्षांपर्यंत प्रवेश मिळतो म्हणूनच यंदा अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात.
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सह विविध शाखांमध्ये बारावी उत्तीर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रापासून कॉम्प्युटर सायन्सपर्यंत आणि गणितापासून इंग्रजी पर्यंत विविध विषयांवर डिग्रीसाठी…