क्रिकेट सामन्यातील अखेरच्या काही षटकांच्या वेळी असते, तशी उत्कंठा सध्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दिसते.
क्रिकेट सामन्यातील अखेरच्या काही षटकांच्या वेळी असते, तशी उत्कंठा सध्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दिसते.
राज्यात सामाजिक बदलांचा रेटा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम विधानसभेतील निवडणुकांच्या निकालांवर निश्चितच होऊ शकतो..
आपला राष्ट्रवाद हा असा नव्हता, तो कितीतरी सकारात्मक होता. वसाहतवादाशी आपण लढत असतानासुद्धा आपण गोऱ्यांच्या किंवा ब्रिटिशांच्याही विरुद्ध नव्हतो.
मी हसलो कारण काही महिन्यांपूर्वी मी कर्नाटकात होतो. विधानसभेसाठी एका प्रमुख पक्षाची उमेदवारी न मिळालेल्या एका इच्छुकाशी बोलण्याची मला संधी…
जातीव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली असमानता यांच्याकडे डोळेझाक करण्यातून जातिअंताचे ध्येय साध्य करता येणार नाही. त्यासाठी जातिनिहाय जनगणना अपरिहार्य ठरते.
भारतीय राजकारण पूर्णपणे पुरुषप्रधान आहे. महिला सहभागाबद्दलच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे कोणाला काही पडलेले नाही
लोकशाही देश म्हणून आपली वाटचाल सुरू झाली, ती १९४७ पासून. पण २०१४ पासून आपल्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू झाली,…
लोकसभेसह सर्व विधानसभांच्या निवडणुका घेतल्यास आपल्या घटनात्मक रचनेत मूलभूत बदल होईल. ही एक मोठी घटनादुरुस्ती असेल.
सीएनएक्स आणि सीव्होटर या दोघांच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष ‘इंडिया’ आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक चर्चा होत राहाणे, एखाद्या वादाच्या दोन्ही बाजू मांडल्या जाणे आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचणे हे लोकशाहीसाठी गरजेचेच.. पण कोणते वाद…
डॉ. सब्यसाची दास यांनी केलेला ‘डेमोक्रॅटिक बॅकस्लायडिंग इन द वर्ल्ड्स् लार्जेस्ट डेमोक्रसी’ हा लोकसभा निवडणुकांचा अभ्यास का लक्ष वेधून घेतो?
‘मणिपूरमध्ये जे घडले ते खरोखरच लाजिरवाणे होते. पण हिंसाचार, खून आणि बलात्कार इतर ठिकाणीही होतात, तुम्ही त्या सगळय़ाबद्दल का बोलत…