आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी ५ लाख २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत करटप्प्यांची (स्लॅब) संख्या आता सहावरून पाचवर आली आहे
अमृत काळ’ हा शब्द अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तब्बल सहा वेळा उच्चारला. ‘
महापालिकेची निवडणूक काही महिन्यांत अपेक्षित असताना मुंबईसाठी विशेष तरतुदींची अपेक्षा होती.
जुनी कररचना हळूहळू काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसते
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? केंद्रीय अर्थसंकल्पावर पंजाबावर नाराजी व्यक्त करत दिली आहे प्रतिक्रिया
अर्थसंकल्प २०२३ मधून जनतेला काय मिळालं? अतिशय थोडक्यात १० मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली. विरोधकांनी टीका केली. तर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
यंदाच्या केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली. तर दुसऱ्या एका विद्यमान योजनेमध्ये पुढील टप्प्याची भर घालण्यात आली…
निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“…म्हणून पंतप्रधान मोदींना आम्ही पत्र लिहिणार आहोत.”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
२०२२-२३ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी…