डॉ.श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिकत असताना एखादा कठीण अभ्यासक्रम करावासा वाटतो. हातात पदवी आल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करावासा वाटतो. नामवंत संस्था किंवा नामवंत कंपन्या यांचे संदर्भातील मनातील आकर्षण कोणाचेच लपत नसते. अभ्यासक्रमासाठी दिलेली पात्रता किंवा नोकरीसाठी नमूद केलेली पात्रता या दोन्ही गोष्टी वाचून सहसा ९५ टक्के विद्यार्थी किंवा पदवीधर त्याकडे वळतात. याच्या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या व वाद सुद्धा पाहिला मिळतात. पंधरा दिवसांपूर्वीच भारतातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करणे व आवश्यक पात्रता यावरून गदारोळ उठला. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही बोर्डाच्या बारावीच्या शास्त्र शाखेच्या परीक्षेत ७५ टक्के किमान गुण हवेत अशी अट जाहीर करण्यात आली. ही होती पात्रता. करोना काळातील तीन वर्षांत ही पात्रता काढून टाकण्यात आली होती असे त्याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे. तत्वत: हे योग्य व रास्त समजायला हरकत नाही.       

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance for jee main preparation preparation strategy for competitive exams zws
First published on: 10-01-2023 at 03:40 IST