New India Assurance Recruitment: भारतात सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांसाठी आणखी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी भरती निघाली आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक रिक्त पदांच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. १७ डिसेंबर २०२४ रोजी ही अर्जप्रक्रिया सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२५ आहे. इच्छूकांचे ऑनलाइन अर्ज http://www.newindia.co.in या अधिकृत NIACL वेबसाइटद्वारे स्वीकारले जातील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा