जोपर्यंत ह्या विश्वामध्ये देशभक्ती जिवंत आहे, तोपर्यंत आपली कविता धगधगता आत्मदाह व्यक्त करीत राहील, ह्यात शंका नाहीच
आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांची राजकीय सभ्यता आणि सुस्कृंतपणा.…
तीन दिवसांच्या शाळेच्या कॅम्पला मुलगी गेली खरी, पण तिच्या त्या अनुपस्थितीमुळे खूप काही गोष्टींचा ‘साक्षात्कार’ झाला.
मनुष्य काय किंवा वास्तू काय.. जीर्ण झाली म्हणून दुर्लक्ष करणं क्षम्य नाही. त्या दिवशी मैत्रिणीकडे गेले.
.. इतक्यात लाइट्स गेले! सगळीकडे अंधारच अंधार. त्याला अंधाराची फार भीती वाटायची.. तो इमर्जन्सी लाइट शोधू लागला.. सापडला! त्याने थरथरत्या…
मॅऽऽऽव मॅऽऽऽव करत मांजरीने आजोबांचं धोतर दातात धरलं आणि ओढत ओढत त्यांना देवघरात आणलं. आजी निपचित पडल्या होत्या. आजोबा विलक्षण…
..त्या वृद्ध जोडप्याच्या पाया पडलो. मन भरून आलं होतं. आता कसं म्हणायचं की हल्ली जग कोरडं झालंय म्हणून. माणुसकी राहिली…
‘‘सर, आय अॅग्री बिर्याणीला जळकट वास येतोय. पण बाकीच्या पदार्थाचं काय?’’ कर्णिक. ‘‘तुमचं बरोबर आहे; पण तुम्ही पाहिलंत ना? कोणी…
मध्यंतरी एका लग्नाला गेले होते. लग्न अगदी घरचेच होते. त्यामुळे दुपापर्यंत थांबण्याचा आग्रह झाला. वेळ होता म्हणून थांबले. लग्नविधी आटोपले.…
जोशी आजी कोकणच्या! तरुण वयात वैधव्य आलं, मुलं नाकर्ती निघाली आणि आजींनी हातात पोलपाट घेतलं ते कायमचं! परिस्थितीने त्यांना गरागरा…
विचार करता करता हसू यायला लागलं. आपण मोबाइलच्या किती आहारी गेलो आहोत याची लख्ख जाणीव झाली, पण त्याच वेळी आपला…
टपालवाटप करता करता आपल्यातला माणूस हरवणार नाही याची खबरदारी भारतीय पोस्टमनप्रमाणे अमेरिकेतले मेल कॅरिअर्सही घेतात असे वाटते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.