
तुझा विसर न व्हावाहेचि दान देगा देवा..
गेले वर्षभर संतांच्या चांगल्या विचारात मनावरचे ताणतणाव दूर झाले.

मन मोकाट मोकाट
या विचारांच्या तरंगाबद्दल प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने, मार्क ट्वेनने एक अनुभव त्याच्या डायरीत लिहून ठेवला

तो हा विठ्ठल बरवा
आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली

जेथे आहे तुळशीचे पान..
कार्तिक महिन्यात सर्व सृष्टी आनंदाने बहरून येते. याच काळातल्या तुळशीच्या लग्नाला म्हणूनच महत्त्व असते.

पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा..
एक दिवस कल्याणला समर्थानी सर्व लेखनसामग्री घेण्यास सांगितली, आज कुठे जायचे ते कल्याणला कळेना

सोमकांतु नीज निर्झरी
ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णाची स्तुती करताना अर्जुनाने सोमकांत मण्याचा दृष्टांत दिला.

आनंदात राहा
योगी अरविंदांच्या आश्रमात योगसाधनेचा ध्यास घेतलेल्या मीरा रिचर्ड पाँडेचरीच्या आश्रमाच्या आधारस्तंभ होत्या

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
प्रापंचिक संकटांनी आणि दुष्काळाने गांजलेले तुकाराम, एक दिवस कोणालाही न सांगता, घराबाहेर पडले, मनाच्या निराश अवस्थेत त्यांनी भामचंद्र डोंगराच्या गुहेत बसून विठोबाचं ध्यान करायचं ठरवलं, पंधरा दिवस ते अन्नपाण्या

गोरूवे बैसली रुखा तळी
पल्यापासून दूर जाणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुलं कशी असतात, तर ‘गोरूवे बैसली रुखा तळी’ म्हणजे उन्हापासून रक्षण करण्यासाठी जशी गुरं झाडाच्या सावलीत बसतात,