
गृहीत का धरता ?
एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.

कां नाही सांगितलं?
‘का नाही सांगितलेस?’ हा प्रश्न अनेकदा आयुष्यात येतो. वेळीच ही गोष्ट कुणाला सांगितली असती तर पुढचा अनर्थ टळला असता ही पश्चातबुद्धी अशा वेळी उपयोगी नसते.
‘जरा नीट वाग’
शालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली, ‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट वागसुद्धा.’
मी आहे ना
शब्द तीनच. ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्याच्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा परिणाम चांगलाच झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का? उत्तर आहे परिस्थितीमधील भिन्नता.

माफ करशील मला?
‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. या सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो.

मी कशी आहे?
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असतं.

गुंता कसा सोडवायचा?
जगताना गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न अनेकदा पडतो. नात्यानात्यांत देवाणघेवाण, तुझं-माझं होतंच आणि गरसमजांचा गुंता वाढतच जातो.

शब्दांचे भरले रांजण!
'एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले' ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ. शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असतं. अशाच शब्दांचं हे सदर, फक्त तीन शब्दांचं. असे तीन शब्द जे माणसाला