
नट घडत असतो..
''नकळत सारे घडले'मधला बटुमामा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं एक वेगळंच रसायन आहे. घरात बायका जी कामं करत असतात ती तो अगदी सहज सफाईदार, स्त्रीसुलभ पद्धतीने पार पाडत असतो. हे जे 'बटुमामा'ला

हिंडण्याला वेदनेचा प्रांत आहे
‘माझ्या दु:खात वाटेकरी झाला नाहीत तरी चालेल फक्त त्या दु:खाची जाणीव असू द्या . एवढंच माझ्यासाठी खूप आहे.’ सागरसाहेबांचा हा शेर मला बरंच काही शिकवून गेला

कल्पनेपेक्षाही वास्तव अद्भुत
‘‘मला विज्ञानकथा कशी सुचते? विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव

बासरीनेच मला निवडले
विद्या या शब्दाचा नेमका उलट शब्द ‘द्यावी’ असा होतो आणि मला ती देण्यातच आनंद मिळत आलेला आहे.’’ सांगताहेत शास्त्रीय, सिने, प्रायोगिक, फ्युजन संगीतात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध
रक्तातल्या समुद्राचं उधाण
कोऱ्या कागदाची हाक तुम्हाला लिहितं करते, अस्वस्थ करते, तुमच्या रक्तातल्या समुद्राला त्यामुळे उधाण येतं. तुम्ही मग लिहिताच, तुमची, माझी आणि सर्वाची कथा-माणसाची कथा.
चित्रचिंतन
चित्रकला हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. ती एक साधना आहे. ती छंद, विरंगुळा, करमणूक अशासारखी थिल्लर बाब नाही.
संगीत माझ्या जगण्याचं कारण
श्रोत्यांच्या कानांना आनंदवून त्यांना या साकार जगात निराकाराचा अनुभव देणं.. मी तेच करतो आहे.. संगीत हेच माझ्या जगण्याचं कारण आहे.’’
लिहिण्याच जगणं
लिहिल्याशिवाय मी जगू शकत नाही, हे खरं आहे. पण आजवर बरंच भलंबुरं लिहून झाल्यावर, मी आपण काय लिहिलंय

स्वराधीन होताना..
सी. रामचंद्र, नौशाद, खय्याम, शंकर-जयकिशन, जयदेव व रवींद्र जैन आदी संगीत दिग्दर्शकांसाठी साँग व्हायोलिनिस्ट म्हणून काम करणारे जेष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग.

कुंचलेतून साक्षात्कार
कृष्णाने अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपाचे वर्णन वाचल्यावर त्याचा विस्तार आपल्या इझलवरच्या कॅनव्हासच्या चौकटीत कसा बंदिस्त करायचा हे नक्की ठरत नव्हते.

रंगी अरुपाचे रुप दावीन
‘‘गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो

रेझाँ-द-एत्र
आपण अनेक वर्ष काही बघत असतो, वाचत असतो, अनुभवत असतो. काहीतरी निमित्त होतं आणि तोच अनुभव आकस्मिकपणे एक सुबक, सुघड आकार घेऊन आपल्यासमोर उभा राहतो..

रंगभूमीचं अपरिमित अवकाश
पाखराच्या पंखात बळ आलं हे त्याच्या आई-बाबांना कसं कळतं कुणास ठाऊक? ते त्याला घरटय़ातून बाहेर ढकलून देतात.
हे सर्व ‘इथूनच’ येते!
‘‘कुठल्याही सर्जनशील गोष्टींचा निर्मितीक्षण नेमकेपणाने सांगता येणं कठीण असतं. ‘जेजे’, ‘आराधना’, ‘परिचय’,‘ जब्बार पटेल युनिट’ ही माझी विद्यापीठं. मी मला घडताना इथे पाहिलं, तसं त्यांनीही पाहिलं.
आयुष्य समृद्ध करणाऱ्या विविधांगी भूमिका
‘‘चांगुणा’ नाटकात काम करत होते तेव्हा माझे लग्न झाले नव्हते.
गायनाचा शाश्वत आनंद
अर्धशतकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात साधना केल्यानंतरही नव्या दमाने काही करण्याची उमेद मला अधिक बळ देऊन जाते.
भूमिका ‘जगणं’ नसतंच
नाटकात व्यक्तिरेखा उभी करताना प्रेक्षकांच्या अस्तित्वाची, ते तुम्हाला बघत असल्याची जाणीव पुसता येत नाही.
आयुष्य जसं येत गेलं तसं घेत गेले ..
आयुष्याच्या बाबतीतही जसं आयुष्य येत गेलं तसं ते घेत गेले. अडचणी आल्या, संघर्षही करावा लागला, पण मी त्याचा कधी बाऊ केला नाही.

प्रेरणा समग्राशी डोळा भिडवण्याची
‘‘माझी कविता अस्वस्थतेतून येते, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते.

आनंदी दुनिया
माझ्यात एकदम नाटक शिरले कुठून, ते कळत नाही. मात्र एखाद्या भुताने झपाटावे तसे अगदी नकळत्या वयातच रंगभूमीने हे झाड धरले.

या जगण्यावर शतदा प्रेम करावे
‘‘एक गायक म्हणून मला नेहमी असे वाटते की, एखादे गाणे चिरंतन टिकायला सर्व प्रथम त्याची कविता अप्रतिम असावी लागते. त्याचे संगीत चांगले, पण सामान्य माणसालाही कळेल असे असावे लागते.