
हिवाळा आणि ‘ड’ जीवनसत्त्व
मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.

थंडी आणि रूक्षता
त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.

रुग्णांनो, तब्येत सांभाळा..
किडनीची समस्या असणाऱ्या रुग्णांना पाण्याच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण ठेवावे लागते.

दिवस थंडीचे..
या दिवसांत शरीराचाही पोषणाचा काळ सुरू होतो. या दिवसांत आरोग्य जास्तीत जास्त चांगले राहते.

आरोग्यदायी दिवाळी
नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते.

कामात व्यग्र असणाऱ्यांसाठी..
खाण्याच्या वेळा बदलतात कामाचे तास वाढल्याने अनेकदा घरचे जेवण घेणे शक्य होत नाही .

मांसाहार का टाळावा
श्रावण महिना म्हटलं की जसं रिमझिम बरसणारा पाऊस आणि हिरवळ लगेच डोळ्यासमोर येते तसंच श्रावण महिना म्हटलं की, मांसाहार बंद करून उपवासाचे, व्रत वैकल्याचे दिवस हेही लगेच लक्षात येते. काही

रोगप्रतिकारक पेय
साधा चहा घेण्यापेक्षा आले, तुळस, सुंठ, गवती चहा, दालचिनी इत्यादी पदार्थ आवडीनिवडीनुसार टाकू शकतो.

डाळ व कडधान्ये
रोजच्या जेवणात या डाळींचेच वरण जास्त वेळा बनवावे. बाकीच्या डाळीही वापराव्यात, पण त्यांचे प्रमाण कमी असावे.

पावसाळ्यातील भाज्यांचा वापर
जिरे, दालचिनी इत्यादीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्याचे प्रमाणही कमी राहते.