
त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.
किडनीची समस्या असणाऱ्या रुग्णांना पाण्याच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण ठेवावे लागते.
या दिवसांत शरीराचाही पोषणाचा काळ सुरू होतो. या दिवसांत आरोग्य जास्तीत जास्त चांगले राहते.
नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.