दु: ख हे मानवी जीवनाचं एक सत्य आहे, असं गौतम बुद्धानं फार फार वर्षांपूर्वी सांगितलं होतं. ती प्रत्येकाच्याच आयुष्याची कहाणी आहे. दु:ख हेच आयुष्याचं सत्य असेल तर का जगायचं, हा प्रश्न उरतोच! का जगायचं, याचं उत्तर शोधण्यासाठी नेमकं काय करायला हवं? आणि मग याच प्रश्नांच्या बरोबरीनं माझ्या जगण्याचा अर्थ काय? मी कशासाठी जगायचं? असे प्रश्न तुम्हाला पडतात का? पडले आहेत का? की फक्त आलेला दिवस ढकलत राहाणं तुम्हाला मान्य आहे? जसं आजच्या भाषेत ‘गो विथ द फ्लो?’ सगळयांचं आयुष्य एकसुरी नसतंच. प्रत्येकाने या प्रश्नांची उत्तरं आपापल्या आयुष्यातील अनुभवातून मिळवली असतील, मिळवत असतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा